॥ ॐ श्री जातवेदाय नम: ॥ (दर महिन्याच्या १८ तारखेला ५ वेळा म्हणायचा जप)


दर महिन्याच्या १८ तारखेला ५ वेळा म्हणायचा जप

संदर्भ : सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (१८ जून २०१५)

...म्हणुन ती लोपामुद्रा म्हणते.. 
हे त्रिविक्रमा, तू त्या लक्ष्मीला माझ्या शेतात, माझ्या कुळात सर्व ठिकाणी येण्यासाठी आवाहन कर अन् घेऊन ये! आणि हा हट्ट फक्त ती बापाकडेच करते.. आपली आजी एवढी असताना, आपला बाप असताना आपल्याला काळजी कसली..आपल्याला काळजी नाही.. ह्या विश्वातील समग्र ज्ञान, म्हणजेच प्रत्येक शुभ गोष्टींचा प्रारंभ..वेद मंत्रानेच होतो..त्रिविक्रम म्हणजे जे जे काही शुभ मंगलमय ते सर्वच्या सर्व जो निर्माण करतो आणि अमंगल दुर करतो, तो त्रिविक्रम..अन् तो जातवेदा.. 

"ॐ श्री जातवेदाय नम:" 5 वेळा जप करा.. 
आमचे नातेवाईक आहेत, त्यांनी कधी म्हणायचं.. दर महिन्याच्या 18 तारखेला जो कोणी 5 वेळा हा जप म्हणेल, त्याला आजसारखंच connection (संपर्क) जोडला जाईल.. ज्या दिवशी लक्ष्मीपुजन करू..श्रीसुक्तम् म्हणता आलं तर चांगलंच.. पण हा मंत्र 5 वेळा म्हणुन सांगू शकता! आपल्या भाषेत सांगायचं..की "माझ्याकडे पुजनाला घेऊन ये..

----------------------
Shreeram | Ambadnya | Shreeram
----------------------

Comments